गेले सांगून ज्ञाना-तुका, झाला उशीर तरी शिका..!
‘साक्षरता वारी’च्या रथाचे पालखी सोहळ्यांबरोबर प्रस्थान
पुणे- प्रौढ शिक्षणाऐवजी 'सर्वांसाठी शिक्षण'अशी संज्ञा वापरात आणून केंद्र शासनाने सन २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी उल्लास नव भारत साक्षरता...