महापालिकेच्या रखडलेल्या विकासकामांना गती मिळणार;
आचारसंहिता संपल्यानंतर साडेचारशे कोटींच्या प्रकल्पांना मुहूर्त
पुणे: विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर महापालिकेच्या रखडलेल्या विकासकामांना वेग येणार आहे. साडेचारशे कोटींच्या मंजूर प्रकल्पांपैकी अनेक कामांचे कार्यादेश आचारसंहितेमुळे थांबले...